Posts

Showing posts from March, 2019
Image
*मा. खासदार असुद्दीन ओवैसी. हैद्राबादमधून 3 वेळा खासदार राहिलेले ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन या पक्षाचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवैसी यांना 2014 मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया असुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही खासरे गोष्टी..* 1) अभ्यासू व्यक्तिमत्व लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी मिळवली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव.* 2) ते कधीही मोर्चे आंदोलन करत नाही आणि समाजाचा वेळ पैसा वाया घालवत नाहीत.जे काय आहे ते संसदेत आणि न्यायालयीन पद्धतीने प्रश्न सोडवतात.* 3) असदोद्दीन ओवैसी यांचे वडील सलग 6 वेळा खासदार व ते सलग 3 वेळा खासदार. तसेच सलग संसदरत्न पुरस्कार पटकवतात.* 4) महाराष्ट्रात कितीतरी मोठे मराठा नेते असताना लाखोंचे मोर्चे निघून पण मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही. पण हैद्राबाद मध्ये एकट्या ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल.*  5) गोरगरीब समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी KG ते PG पर्यंत मोफत स्वतःच्य...

सभेसाठी जमणाऱ्या गर्दीचे मतात रूपांतर होणारच.

Image
 सभेसाठी जमणाऱ्या गर्दीच परिवर्तन मतात नक्की होणार आणि ते मी करणारच –  मा.प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा सध्या राज्यभरात गाजत आहेत. सभेला येणारा प्रचंड जनसमुदाय पाहून विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र सभेला येणारी गर्दी ही मतदानात परावर्तित होत नसते म्हणून विरोधकांकडून टीका होत आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आज जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. जळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. विरोधकांकडून सतत आरोप केला जात होता की, सभेत येणारी गर्दी ही मतात परावर्तित होत नसते. यावर बोलताना आंबेडकर यांनी सांगितले की जी गर्दी स्वतःहून आणि स्वतःच्या पैशाने येत असते ती मतांमध्ये देखील परावर्तित होत असते. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, मी लाटेच राजकारण पाहिलं आहे. इंदिरा गांधी यांच्यावेळी देखील त्यांची लाट होती गर्दी जमायची आणि त्याच गर्दीच रूपांतर मतात ही झालं. ते म्हणाले की, वी.पी सिंग यांच्या सभेला सुद्धा गर्दी ज...
Image
"अनुसूचित जाती जमातीला"आजही न्यायासाठी करावी लागते कसरत. "लोकसेवक" आजही करतात "पुढाऱयांच्या" सल्ल्याने कायदेशीर कारवाई. प्रा.विनोद कांबऴे. भारतीय संविधान हे न्याय, स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, या तत्त्वावर आधारित आहे.भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही आज अनुसूचित जाती, जमाती, या प्रवर्गाला न्यायासाठी कसरत करावी लागत आहे. अगोदरच गरिबी ,अज्ञान, आणि मनात एक प्रकारची असणारी दहशत या गोष्टींमुळे न्यायप्रविष्ट बाबींच्या कडे लोकांचा जाण्याचा कल हा मंदावलेला दिसतो.हे स्वतंत्र भारतामध्ये का दिसतात भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले असतानाही ही परिस्थिती का निर्माण होते. का म्हणून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवलं जातं ,किंबहुना त्याप्रमाणे वर्तन केले जात. भारतीय लोकशाही मध्ये मानवी विकास हा काय धरला जातो आणि सगळे लोक हे त्यामध्ये ग्राह्य धरले जातात. मग याच प्रवर्गाची कुचंबना का होते. आज जे अनुभवले ते डोकं सुन्न करणारा होत. एक विशीतला तरुण  पायांन चाळीस टक्के अपंग आई नाही ...

बहुजन समाज जागा झालाय.

Image
वंचित बहुजन आघाडीचा कराड तालुक्यात बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू  प्रतिनिधी-  सातारा लोकसभा निवडणूकाच्या अनुषंगाने भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी चे सातारा जिल्हा युवक उपअध्यक्ष मा अजय संजय पोळ तसेच कराड तालुका युवक अध्यक्ष मा अमोल झिमरे यांनी  तुळसण ता कराड (दक्षिण) येते वंचित बांधवाना एकत्र घेऊन  सातारा लोकसभा व अधिकृत उमेदवार मा.ऐवळे साहेब यांचा बद्धल माहिती देऊन  पक्षाचे ध्येय  धोरणे त्यांनी सांगितले तसेच कामाची रूपरेषा सांगितले व मोट्या प्रमाणावर एक संघ होण्यासाठी युवक उप जिल्हा अध्यक्ष पोळ  यांनी लोखाना सांगितले तसेच त्यावेळी तुळसण मधील बहुजन मूळनिवासी नायक, तसेच  प्रतिष्ठित व्यक्ति ही बहुसंखेने उपस्थित होते. सतीश गोतपागर,विशाल गावडे, धोंडीराम गोतपागर,(माजी ग्रामपंचायत सदस्य),आनंदा गावडे, नितीन गोतपागर  भीमराव गावडे . x