Posts

Showing posts from November, 2019
Image
बाबा रामदेव यांच्या विरोधात भीम आर्मी सातारा जिल्हा  यांच्यावतीने  दिले निवेदन . "आक्षेपार्ह विधानाबद्दल त्वरित अटक करुन कारवाई करण्याची केली मागणी . "  बाबा रामदेव यांच्या विरोधात निवेदन देताना भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे व पदाधिकारी. प्रतिनिधी - भीम आर्मी सातारा जिल्ह्याच्या वतीने बाबा रामदेव यांच्या विरोधात त्वरित अटकेची कार्यवाही करावी यासाठी निवेदन दिले. बाबा रामदेव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पेरियार यांच्या अनुयायांना  बौद्धिक आतंकवादी (इंटेलेक्च्युल टेररिस्ट ) असा  शब्द प्रयोग केला याचे निषेधार्थ त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने भारतभर निषेध आंदोलन उभे केले आहे याच धर्तीवर सातारा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने निषेध करण्यात आला त्याच बरोबर बाबा रामदेव यांच्यावर त्वरित अटकेची कारवाई  करावी म्हणून निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना हे निवेदन देण्यात आले त्या वेळेला भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे ,इम्रान मुल्ला (सुशिक्षित बेरोजगार  महासंघ  जिल्हाध्यक्ष ),सागर कु...
Image
प्रस्थापित पक्षांकडे बहुजन मतं वळतील का ?   अनुसूचित जाती, जमाती,व इतर मागास प्रवर्ग यांची बहुसंख्य मते परंपरागत पक्षाकडे वळतील का ??? प्रतिनिधी- भारताच्या लोकशाही मध्ये कोणीही जनतेपेक्षा मोठे नाही जनता सर्वश्रेष्ठ आहे यालाच लोकांनी लोकांच्या साठी चालवलेला लोक राज्य म्हणून ओऴखल जात, आणि या भारताचा खरा राज्यकर्ता आहे तो बहुजन समाज जो वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला पण  मूळ उगम एकच आहे. पण काळाच्या ओघामध्ये झालेल्या बुद्धी भेदामुळे त्यांना त्यांची खरी ओळख अजूनही मिळालेली नाही. अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गातील लोक लोकसंख्येनं बहुसंख्य आहेत पण जात गटांमध्ये विभागल्यामुळे त्यांची राजकीय ताकद कमी जाणवत आहे . बहुजन समाजामध्ये सुशिक्षित व तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या वाढली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या मार्गावर आणि भारतीय संविधानावर वाटचाल करण्याची इच्छा आणि ऊर्मी त्यांच्यात अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे.आजपर्यंत सत्ताधारी पक्षांनी कशा पद्धतीला बहुजन समाजाची मते फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरली आणि त्या लोकांचा सामाजिक व...

लोकशाहीने समृद्ध असलेल्या भारतात आजही पाळली जाते जातपात .

Image
 लोकशाहीने समृद्ध असलेल्या भारतात आजही पाळली जाते शुद्र मानसिकता जाती -पातीची  . शिक्षण क्षेत्रात  ही शूद्र  मानसिकता बहुजन समाजासाठी घातक. कराड - प्रा.( डॉ) विनोद कांबळे. भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय ,समता, स्वातंत्र्य, बंधुता, या गोष्टी प्रदान केलेल्या दिसून येतात. त्यातच सामाजिक मागास असलेल्या लोकांच्यासाठी विशेष अशा तरतुदी केलेल्या दिसून येतात.त्यात बदल करणे शक्य नाही.त्या लोकांना विकासाच्या  मुख्य प्रवाहात आणणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि त्यांना सहकार्य करणे आणि संविधानात्मक धोरण अवलंबणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.असे असतांना देखील अलीकडच्या काळामध्ये अतिशय शुद्र मानसिकतेचे काही लोकसेवक आपलं कर्तव्य बजावताना दिसतात. आणि बहुजनांच्या उद्धाराचे एकमेव क्षेत्र असलेल शिक्षण क्षेत्र हे या मानसिकतेने बाधित  झाल ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे  असा त्यातून अर्थ काढता येईल की या मानसिकतेला बहुजन उद्धाराच क्षेत्र हे संपवायचा आहे. मग त्यात बहुजन समाजाचे असणारे शिक्षक व विद्यार्थी हे  बळी दिले जातात. आणि त्यांना मुख्य ...