Posts

Image
बहुजनांच्या न्याय हक्कासाठी भीम आर्मी सदैव तत्पर.. महाराष्ट्रराज्य  उपाध्यक्ष मा. उत्तरेश्वर कांबळे. कराड- (प्रतिनिधि) भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड येथे शासकीय विश्रामगृहात  दक्षिण कराड व उत्तर कराड भीमआर्मीच्या प्रमुख पदाधिका-यांची महत्त्वाची मिटींग पार पडली.  भीम आर्मीचा प्रमुख उद्दिष्टानुसार संविधानात्मक मार्गाने बहुजनांच्या हक्कासाठी लढा उभारण्यासाठि   शपथ घेण्यात आली ,त्यात बनवडी येथील डवरी गोसावी समाज बांधवांच्या ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे भीम आर्मीचे उपप्रमुख यांनी न्याय मिळत नाही तो पर्यंत भीम आर्मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी असेल असे अभिवचन दिले. या मिटींगच्या वेळी उत्तरेश्वर कांबळे भीम आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  जिल्हा प्रमुख संतोष थोरवडे,कराड द.प्रमुख भागवत कांबळे आदी पदाधिकारी...!
Image
अनुसूचित जाती, जमाती, व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  शैक्षणिक शिष्यवृत्ती.. खरंच या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ होतोय ?????   प्रा.  (डॉ) विनोद कांबळे -     शासनाने शैक्षणिक दर्जा वाढावा व बहुजन समाजाला ज्ञान मिळावे यासाठी  त्याला अर्थसाहाय्य व्हावे म्हणून शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली अाहे,आणि प्रत्येक शिष्यवृत्तीचा प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य व्हावे,त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात त्यांना शैक्षणिक प्रवाहांमध्ये येण्यास सुकरता व्हावी.एवढा प्रगल्भ विचार शासनाने स्वीकारलेला आहे. कोट्यावधी रुपये त्यावर खर्च केले जाताहेत. सर्व शैक्षणिक संकुलाला शिष्यवृत्ती दिली जाते मग ते अनुदानित असो व  विनाअनुदानित असो.काही शैक्षणिक संकुलात आरक्षणाप्रमाणे विना फी सर्व आरक्षित विद्यार्थी प्रवेशित केले जातात तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अगोदरच फी भरावी लागते किंबहुना त्यांच्याकडून ती भरून घेतली जाते. भारत हा खेड्यात राहातो जवळजवळ ७०% लोक खेड्यात राहतात.ग्रामीण भागात कृषी हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे बहुतांश...
Image
विश्वजित पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत शिवसेनेचा पक्ष विस्तार सुरू .    प्रतिनिधी - उंडाळे विभागातील वडाप वाहतुकदारांनी विश्वजीत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा विकास पाटील (माजी ग्रामपंचायत सदस्य साऴशिरंबे)सुशील चवरे,धनाजी साठे,वाल्मिक साठे,किरण देसाई, नवनाथ  (साळशिरंबे)  देवदत्त कुंभार ,मिथुन कांबळे(उंडाळे),  हरिभाऊ काटेकर (येवती ) विशाल माळी, गणेश  पोळ,प्रवीण लादे, सागर थोरात, संकेत थोरात, बाळासो थोरात,(अोंड) वसंतराव पवार (नांदगाव ) शहाजी पवार ,पुंडलिक काकडे (धोंडेवाडी ) तात्या माने ,भरत सप्रे, रमेश साळुंखे   ( महारुगडेवाडि)अनिल वाळके, हंबीरराव बागल , मोहन शेवाळे, अधिकराव उमराणी , (अकाईवाडी) राजाराम शेवाळे (उंडाळे ),पंढरीनाथ सावंत,(सावंतवाडी )यांच्यासह ३० ते ४० सहकारि उपस्थित होते.        उंडाळे विभागातील वडापधारक सोबत कराड दक्षिण  शिवसेना युवा अध्यक्ष विश्वजित पाटील 

साप्ताहिक तिरंगा रक्षक उद्घाटन समारंभ .

Image
             साप्ताहिक तिरंगा रक्षक उदघाटन समारंभ 

EP-659- चुनाव आयोग ने गायब किये राहुल गाँधी के 6 लाख वोट; सबसे बड़ा ख़ुलासा

Image
Image
*मा. खासदार असुद्दीन ओवैसी. हैद्राबादमधून 3 वेळा खासदार राहिलेले ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन या पक्षाचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवैसी यांना 2014 मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया असुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही खासरे गोष्टी..* 1) अभ्यासू व्यक्तिमत्व लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी मिळवली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव.* 2) ते कधीही मोर्चे आंदोलन करत नाही आणि समाजाचा वेळ पैसा वाया घालवत नाहीत.जे काय आहे ते संसदेत आणि न्यायालयीन पद्धतीने प्रश्न सोडवतात.* 3) असदोद्दीन ओवैसी यांचे वडील सलग 6 वेळा खासदार व ते सलग 3 वेळा खासदार. तसेच सलग संसदरत्न पुरस्कार पटकवतात.* 4) महाराष्ट्रात कितीतरी मोठे मराठा नेते असताना लाखोंचे मोर्चे निघून पण मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही. पण हैद्राबाद मध्ये एकट्या ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल.*  5) गोरगरीब समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी KG ते PG पर्यंत मोफत स्वतःच्य...

सभेसाठी जमणाऱ्या गर्दीचे मतात रूपांतर होणारच.

Image
 सभेसाठी जमणाऱ्या गर्दीच परिवर्तन मतात नक्की होणार आणि ते मी करणारच –  मा.प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा सध्या राज्यभरात गाजत आहेत. सभेला येणारा प्रचंड जनसमुदाय पाहून विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र सभेला येणारी गर्दी ही मतदानात परावर्तित होत नसते म्हणून विरोधकांकडून टीका होत आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आज जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. जळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. विरोधकांकडून सतत आरोप केला जात होता की, सभेत येणारी गर्दी ही मतात परावर्तित होत नसते. यावर बोलताना आंबेडकर यांनी सांगितले की जी गर्दी स्वतःहून आणि स्वतःच्या पैशाने येत असते ती मतांमध्ये देखील परावर्तित होत असते. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, मी लाटेच राजकारण पाहिलं आहे. इंदिरा गांधी यांच्यावेळी देखील त्यांची लाट होती गर्दी जमायची आणि त्याच गर्दीच रूपांतर मतात ही झालं. ते म्हणाले की, वी.पी सिंग यांच्या सभेला सुद्धा गर्दी ज...