राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीने दिले निवेदन.
" सातारा जिल्ह्याच्या वतीने दिले निवेदन त्वरीत अटक करून देशद्रोहाचा गुन्हा चालवण्याची केली मागणी "
कराड- प्रतिनिधी ,
राजगृहावर हल्लाच्या निषेधार्त दोषींच्यावर कडक कारवाई व्हावी व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवावा अशी मागणी सातारा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .
यावेळी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी ,सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, जिल्हा संघटक अशोक मस्के, जिल्हा संघटक विद्यार्थी आघाडी राहील खान, कराड तालुकाध्यक्ष भागवत कांबळे,कराड शहराध्यक्ष जुम्मन मेटकरी व कार्यकर्ते उपस्थित होते .


Comments
Post a Comment